रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट वाहतूक ठप्प
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 July 2021 9:37 AM IST
X
X
कोकणात अतिरीवृष्टीमुळे काही भाग जलमय झाला आहे. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच सत्र सूरूच आहे. पावसाचा कहर अजूनही सुरुच असल्याने रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट, गायमुख येथे रस्ता खचला असुल दरड कोसळली आहे. गूरूवार संध्याकाळ ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही जिल्ह्याच्या सिमा बंध करण्यात आल्या आहेत. परंतू सध्या महामार्गावर¬ मोठ्या प्रमाणात चिखल माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून काही दिवस हा महामार्ग बंध राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Updated : 23 July 2021 11:52 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire