रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पाहणीचे आदेश
Max Maharashtra | 29 Oct 2019 4:22 AM GMT
X
X
महाराष्ट्रात परतीच्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पाहणी करून त्वरीत पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लवकरात लवकर मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी पंचनाम्यानंतर खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळावी यासाठी देखील मागणी केलीय.
https://youtu.be/26KHOE2027M?t=29
Updated : 29 Oct 2019 4:22 AM GMT
Tags: bjp congress Devendra Fadanavis Dhananjay Munde maharashtra Maharashtra Election 2019 Rahul Gandhi Raj Thackeray काँग्रेस नरेंद्र मोदी मुंबई मॅक्स महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा शरद पवार शिवसेना शेतकरी शेतकरी योजना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire