Home > News Update > रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पाहणीचे आदेश

रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पाहणीचे आदेश

रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पाहणीचे आदेश
X

महाराष्ट्रात परतीच्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पाहणी करून त्वरीत पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लवकरात लवकर मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी पंचनाम्यानंतर खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळावी यासाठी देखील मागणी केलीय.

https://youtu.be/26KHOE2027M?t=29

Updated : 29 Oct 2019 4:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top