रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका...
Max Maharashtra | 11 July 2020 2:27 PM GMT
X
X
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाला आज 11 जुलै 2020 ला 23 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गेल्या 23 वर्षात रमाबाई आंबेडकर नगरातील जनतेला न्याय मिळाला का? 1997 ला जेव्हा हे हत्याकांड झालं तेव्हा राज्यात युती ची सत्ता होती. राज्यात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांची भूमिका नक्की काय होती? स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी या संदर्भात काय भूमिका घेतली पाहा... 23 वर्ष रमाबाई आंबेडकर नगर मधील जनतेला न्याय देण्यासाठी लढा देणारे जयवंत हिरे यांची आंखों देखी
Updated : 11 July 2020 2:27 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire