राहुल गांधीचं 17 जुलैचं ट्विट अखेर खरं ठरलं…
X
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोना बाधीत रुग्णांच्य़ा संख्येसंदर्भात 17 जुलैला एक ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये देशात 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख कोरोनाबाधित होतील. असा इशारा सरकारला दिला होता. विशेष बाब म्हणजे हा आकडा 7 ऑगस्टलाच म्हणजे 3 ऑगस्टलाच पूर्ण झाला आहे.
देशातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख झाल्यानंतर राहुल यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी देशात 20 लाखांचा आकडा पार झाला असून मोदी सरकार गायब असल्याची टीका केली आहे.
10,00,000 का आँकड़ा पार हो गया।
इसी तेज़ी से #COVID19 फैला तो 10 अगस्त तक देश में 20,00,000 से ज़्यादा संक्रमित होंगे।
सरकार को महामारी रोकने के लिए ठोस, नियोजित कदम उठाने चाहिए। https://t.co/fMxijUM28r
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2020
Rahul Gandhi on coronavirus, coronavirus, India crosses 20 lakh COVID cases