...तर संजय राठोड यांना आमदार पदाचाही राजीनामा द्यायला लावणार: जितेंद्र महाराज
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 Feb 2021 10:26 AM GMT
X
X
पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा घेऊ नये. अशी मागणी पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे. तसंच वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर आम्ही त्यांना आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू असं जितेंद्र महाराज यांनी म्हटलंय..
Updated : 28 Feb 2021 10:26 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire