'सांगली पूरग्रस्तांना मदत करताना कोणीही राजकारण करु नये'- रोहित पाटील
Max Maharashtra | 12 Aug 2019 8:40 AM GMT
X
X
“पूरग्रस्तांना पुनर्वसनासाठी मदत करा” असे आवाहन आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगलीमध्ये पूरग्रस्तांची पाहणी करताना केले. सांगली आणि बेलवडी या भागातील नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती त्यांनी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आले. पाहा मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडीओ:
Updated : 12 Aug 2019 8:40 AM GMT
Tags: marathi maxmaharashtra news politics sangli-flood-victims पूरग्रस्त राजकारण रोहित पाटील सांगली
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire