#नोटबंदी : पंतप्रधान मोदी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Nov 2021 1:39 PM GMT
X
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटबंदीला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ही नोटबंदी केली गेल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नोटबंदी केली गेल्याचे सांगितले गेले. पण ५ वर्षांनंतर या नोटबंदीमधून काय साधले गेले, खरंच मोदी सरकारचे हेतू साध्य झाले का, असा प्रश्न आता व्यापाऱ्यांनी विचारला आहे. नागपूरमधील व्यापाऱ्यांनी नोटबंदीबद्दल आपली रोखठोक मतं व्यक्त केली आहेत.
Updated : 8 Nov 2021 1:39 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire