Home > Election 2020 > सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती - डॉ. उल्हास बापट

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती - डॉ. उल्हास बापट

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती - डॉ. उल्हास बापट
X

सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला ४८ तासांचा वेळ आणि शिवसेना २ राष्ट्रवादीला फक्त २४-२४ तासांचाच वेळ कसा दिला? त्याचबरोबर सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती असा प्रश्न उल्हास बापट यांनी उपस्थित केला. याबाबत घटना तज्ञ डॉ उल्हास बापट काय म्हटले पाहा

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1032770630390885/?t=88

Updated : 12 Nov 2019 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top