लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील एकूण चित्र काय ?
Max Maharashtra | 30 April 2019 2:59 AM GMT
X
X
देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात या चौथ्या टप्प्याबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान पार पडले. महाराष्ट्राबरोबरच देशातील निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे चर्चेत राहिले? या निवडणुकीत देशातील जनता कोणत्या कोणत्या विषयाला महत्व देते. यासह नोटाबंदी, जीएसटीचा देशाला कशाप्रकारे फटका बसला? मोदीनॉमिक्स काय आहे? ही निवडणूक भावनिक राजकारणावर आहे का? विकासाच्या राजकारणावर? या विषयावर विशेष चर्चा
Updated : 30 April 2019 2:59 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire