अन्वय नाईक जमीन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Jan 2021 11:34 AM GMT
X
X
अन्वय नाईक यांची ९ कोटींची जमीन ठाकरे परिवाराने २ कोटींना खरेदी करत लुबाडली असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अन्वय नाईक जमीन खरेदी प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही भाजपतर्फे करण्यात आली आहे.
Updated : 20 Jan 2021 11:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire