Home > News Update > मोदी सरकार भारतीय निवडणुक आयोगाच्या अधिकारावर अतिक्रमण करतयं का ?

मोदी सरकार भारतीय निवडणुक आयोगाच्या अधिकारावर अतिक्रमण करतयं का ?

मोदी सरकार भारतीय निवडणुक आयोगाच्या अधिकारावर अतिक्रमण करतयं का ?
X

स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही घडले नाही अशी घटना मोदी सरकारच्या काळात घडली आहे. सार्वभौम आणि स्वतंत्र असलेल्या भारतीय निवडणुक आयोगाच्या प्रमुखांना मोदींच्या कार्यालयाने पत्र पाठवून बैठकीला बोलावण्यावरुन राजकीय वादळ निर्माण झालं आहे. कॉंग्रेसनेही या कृतीवर केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे... महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि माजी राज्य निवडणुक आयुक्त ज.स. सहारिया यांची सिनिअर स्पेशल कोरॉस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत....


Updated : 17 Dec 2021 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top