Home > News Update > या देशात न्याय आहे की नाही, जयंत पाटील यांचा सवाल

या देशात न्याय आहे की नाही, जयंत पाटील यांचा सवाल

राज्यात भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab malik) यांच्यावर गुन्हा सिध्द न होता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या देशात न्याय आहे की नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी केला.

या देशात न्याय आहे की नाही, जयंत पाटील यांचा सवाल
X

0

Updated : 11 April 2022 8:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top