देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' प्रश्नाला गृहमंत्र्यांचे उत्तर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 March 2021 10:46 AM GMT
X
X
फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचे परमबीर सिंग यांनी खोटे सांगितले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचे ट्विट रिट्विट करत पवारांचा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
Updated : 22 March 2021 10:46 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire