Home > News Update > आचारसंहितेचा भारतातला इतिहास

आचारसंहितेचा भारतातला इतिहास

आचारसंहितेचा भारतातला इतिहास
X

एकदा का निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता सर्व पक्षांना आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना लागू असते. या नियमांचे पालन करणं बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते.

Updated : 17 March 2024 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top