सरकार शुद्धीत आहे का?
Max Maharashtra | 5 May 2020 7:50 AM GMT
X
X
लॉकडाऊन असो, स्थलांतरित मजुरांची रवानगी असो. की दारूची दुकाने सुरू करणे असो, सरकारचे व्यवस्थापन व समन्वय कमी पडत आहे का? सगळा गोंधळात गोंधळ सुरू आहे का? हे सरकार दारू पिऊन काम करत आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं परखड विश्लेषण
Updated : 5 May 2020 7:50 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire