Home > News Update > वादळी वाऱ्याने कारखान्याचे पत्रे उडाले

वादळी वाऱ्याने कारखान्याचे पत्रे उडाले

वादळी वाऱ्याने कारखान्याचे पत्रे उडाले
X


सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. भटवाडी येथील काही घरे तसेच शिराळा एम . आय. डी. सी. मधील कारखान्यांचे पत्रे उडाले आहेत. वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शक्यता आहे. पण हे कारखाने बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Updated : 6 Jun 2021 2:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top