Home > News Update > रत्नागिरीत मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावले

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावले

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावले
X

महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळे विविध जिल्ह्यात 'रेड अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केल आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. शहरातील बाजारपेठेत सुकसुकाट असुन शेतकरी सध्या भातलावणीच्या मागे आहे. या मुसळधार पावसाचा इतर ठिकाणी जरी फटका बसला असला तरी रत्नागिरीतील शेतकरी मात्र सुखावलेला आहे असे चित्र सध्या कोकणात दिसून येत आहे.

Updated : 23 July 2023 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top