देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना नियंत्रणासाठी लसीकरण हा केवळ एकच मार्ग दिसत आहे. परंतु केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे १ मेपासून सर्वांसाठी लसीकरण हा कार्यक्रम अपयशी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. लोकांना लसीकरण केंद्रावर माघारी फिरावे लागले ,तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन राजीनामा देणार का? असा सवाल माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. देशात उद्यापासून म्हणजे 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या वेळी लोकांना जर लस मिळाली नाही, त्यांना केंद्रावरून परत जावं लागलं तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. देशात ऑक्सिजन आणि लसींची कोणतीही कमतरता नाही या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यावर आपण अस्वस्थ असल्याचं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ड
News Update
- औरंगाबादचे नामांतर होणार का? राजेश टोपे यांनी स्पष्ट केला सरकारचा अजेंडा
- ज्ञानवापीः मस्जिद की मंदीर आज होणार फैसला
- मुंबई सत्र न्यायालय परीसरातील इमारतीला मोठी आग
- सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे जनक बुद्ध
- त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, विनोद तावडेंना दिली मोठी जबाबदारी
- #BigBreaking केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
- #KetakiChitale; शरद पवारांवरील टीका भोवली ; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
- #Wheat_Export_Ban गव्हाच्या निर्यातीवर अखेर बंदी, वाढत्या किमतीनंतर सरकारचा मोठा निर्णय
- Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव, 27 लोकांचा मृत्यू
- आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल: राजेश टोपे आरोग्यमंत्री

Home > News Update > लसीकरणाच्या अपयशाची जबाबदारी घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? - पी. चिदंबरम
लसीकरणाच्या अपयशाची जबाबदारी घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? - पी. चिदंबरम
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 April 2021 7:07 AM GMT
X
X
Updated : 30 April 2021 7:07 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire