Home > News Update > अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्टी समोर आल्या: गृहमंत्री अनिल देशमुख
अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्टी समोर आल्या: गृहमंत्री अनिल देशमुख
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jan 2021 1:56 PM GMT
X
X
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांचं व्हायरल झालेल्या चॅटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.यावर बोलताना त्यांनी, या चॅटमधून अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्टी समोर आल्या आहेत. बालाकोट, पुलावामा हल्ल्याबाबत त्यांना कशी माहिती होती याचा तपास केला जाईल आणि नंतरच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Updated : 18 Jan 2021 1:56 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire