Home > News Update > देशाच्या 'नियोजना'चा बट्ट्याबोळ का झाला ?

देशाच्या 'नियोजना'चा बट्ट्याबोळ का झाला ?

देशाच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ  का झाला ?
X

नेहरूंच्या स्वप्नाला सुरुंग लावण्यासाठी मोदींनी नियोजन आयोग बरखास्त केला का? कोरोनाच्या संकटात निती आयोग नेमकं काय करतोय? मोदी सरकारला लसीकरणाची दूरदृष्टी का दिसली नाही? राज्यसरकारांना दोष देऊन मोदी सरकारने घटनात्मक पायमल्ली केली का? परराष्ट्र धोरणामध्ये मोदी सरकार नेमकं कुठं चुकलं? चिदंबरम् यांनी सांगितल्याप्रमाणे नागरिकांनी आता बंड केले पाहिजे का? भविष्यातील देशाच्या विकासाची दिशा काय असेल?

मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार, माजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची खळबळजनक आणि अभ्यासपूर्ण मुलाखत...

Updated : 6 May 2021 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top