Home > News Update > बजेटमधून महाराष्ट्राला काहीही न मिळाल्याच्या आरोपाला फडणवीस यांचे उत्तर

बजेटमधून महाराष्ट्राला काहीही न मिळाल्याच्या आरोपाला फडणवीस यांचे उत्तर

बजेटमधून महाराष्ट्राला काहीही न मिळाल्याच्या आरोपाला फडणवीस यांचे उत्तर
X

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूप काही मिळाल्याचा दावा विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपण स्वत: अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन, त्यातून महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्रावर अन्याय झालाय का, याचा अभ्यास केल्याचा दावा फडणवीस यांनी केली आहे.

Updated : 10 Feb 2021 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top