मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच राज्यात खंडणी वसुली- नवनीत राणा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 March 2021 9:48 AM GMT
X
X
महाराष्टर्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच खंडणी वसुली आणि पैसे घेऊन बदल्यांची कामं केली जात असल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. राणा यांनी लोकसभेत हा गंभीर आरोप केला.
Updated : 22 March 2021 9:48 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire