गल्लीत गोंधळ, दिल्लीत...! - हेमंत देसाई
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Jun 2021 5:15 PM GMT
X
X
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भेटीचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होईल का? भविष्यात दोनही पक्ष जवळ येतील का? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण
Updated : 8 Jun 2021 5:23 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire