चुकीला माफी नाही : रामदास आठवले
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Jan 2022 12:32 PM GMT
X
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत वापरलेली वाक्यरचना अत्यंत चुकीची असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मंत्रालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत खात्याच्या मुख्य सचिवांशी बोलणेही झाले आहे. महामानवांच्या यादीत अण्णाभाऊंचा समावेश करण्याचा निर्णय होणार असल्याचे आठवले म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी ही चुकीची वाक्यरचना लिहिली त्यांनी माफी मागितली पाहिजे असेही आठवले यावेळी म्हणाले.
Updated : 5 Jan 2022 12:33 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire