चर्चेपासून पळ काढण्यासाठी आधिवेशन गुंडाळले : देवेंद्र फडणवीस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 Dec 2020 11:58 AM GMT
X
X
विधीमंडळाचं आधिवेशन पुढं ढकलून फक्त दोन दिवसाचं आधिवेशन घेण्याचा निर्णय झालाय. महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक संकटानं उध्वस्थ झाला आहे. ओबीसी- मराठा आरक्षण आणि महीला अत्याचारामुळं दहशतीचं वातावरण असताना सरकारनं विधीमंडळात उत्तरं दिलं पाहीजे. किमान दोन आठवड्याचं आधिवेशन व्हावं असं आमची मागणी होती. केवळ दोन दिवसाचं आधिवेश म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Updated : 3 Dec 2020 11:58 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire