Home > News Update > मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी समाधानी आहे का ?

मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी समाधानी आहे का ?

मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी समाधानी आहे का ?
X

मोदी पंतप्रधान झाल्या पासून शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या का ? तरुणांची बेरोजगारीची समस्या सुटली का ? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,यांना काय वाटते याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 25 March 2024 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top