पुरामुळे पाण्याखाली गेलेला पूल ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 17 Jun 2021 7:20 AM GMT
X
X
राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय. पुलावरील पाण्यातून एकमेकांचा हातात हात घेऊन पायी जाण्याचे धाडस दोन भावांच्या जीवावर बेतले आहे. ते दोघे
पुराच्या पाण्यात गेले वाहून गेल्याची घटना सावंगी अवघडराव येथे घडली आहे. शायद सय्यद,सलीम सय्यद अशी वाहून गेलेल्यां भावांची नावं आहेत. यांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
Updated : 17 Jun 2021 7:20 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire