महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिर अपवित्र? – चित्रा वाघ
X
X
महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिर अपवित्र होतेय हे ऐकून धक्का बसलाय... केरळमध्ये त्या दोन महिला न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत होत्या. परंतु काही लोकांनी त्यांच्या प्रवेशामुळे मंदिर अपवित्र झालं आहे आणि ते शुद्धीकरणासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. असं शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणावर राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
https://youtu.be/saVf7Ne3zpQ
Updated : 2 Jan 2019 4:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






