मानसिकता शुद्धीकरणाची करण्याची वेळ आली - तृप्ती देसाई
X
X
शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करुन नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. महिलांना समानता मिळाली आहे. तसेच ज्यांनी प्रवेशानंतर मंदिराचे गर्भगृह शुद्धीकरणासाठी बंद ठेवले खरंतर त्यांच्या मानसिकतेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलंय आहे पाहा हा व्हिडिओ...
Updated : 2 Jan 2019 3:57 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






