विवेक तिवारी प्रकरणात सरकार मिटवामिटवी करत आहे - मायावती
X
X
उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी विवेक तिवारी यांची गोळी झाडून हत्या केली होती. त्याबाबत उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यांनी आपले याविषयीचे मत मांडताना त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील न्याय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. या प्रकरणात सरकार मिटवामिटवी करत आहे. इथे ब्राह्मणांचे शोषण होत आहे. तसेच भीतीचे वातावरण आहे. असा आरोप मायावतींनी यावेळी केला. तसेच विवेक तिवारींच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असा दावा मायावतींनी केला.
Updated : 1 Oct 2018 6:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






