मनेका गांधीच्या वक्तव्यामुळे अंगणवाडी सेविका नाराज
X
X
एका पारितोषिक वितरण समारंभात सोमवारी महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यात "अंगणवाडीतील अन्न हे मुलांसाठी आहे तर या अन्नाचा जे गैरवापर करून घोटाळा करतात ते देशद्रोही आहेत" या गैरव्यवहारामुळे देशाला मोठा तोटा होत आहे अश्या त्या कार्यक्रमाअंतर्गत म्हणाल्या त्याचबरोबर उत्कृष्ट सेवा करणाऱ्या देशातील 97 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येथे गौरव करण्यात आला.
Updated : 8 Jan 2019 5:43 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






