मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद संपेल का ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Nov 2023 3:30 PM GMT
X
X
मराठा आणि ओबीसी वाद मिटवायाचा असेल तर मराठा ओबीसी नेत्यांनी एकत्रित बसून तोडगा काढला पाहिजे, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यास नुकसान दोघांचे आहे आणि सरकार कुणाचेच प्रश्न सोडवू शकणार नाही, याचा विचार केला गेला पाहिजे असं मत मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे यांनी मांडलं आहे.
Updated : 23 Nov 2023 3:31 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire