'भारत जोडो यात्रा' मोदींचा अश्वमेघ लोकसभा निवडणुकीत रोखणार का ?
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  27 Dec 2023 9:49 PM IST
 X
X
X
काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत सुरू राहील.भारत न्याय यात्रा असं या यात्रेचं नाव असून राहुल गांधी14 राज्यं आणि 6,200 किमीचा बसनं आणि पायी प्रवास करणार आहेत. राहुल गांधींच्या नव्या यात्रेवर भाजपने निशाणा साधत म्हटलं आहे की , "देशातील जनतेने भारत जोडो यात्रेची संकल्पना नाकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून खरा न्याय देत असल्याचा दावा भाजपनं केला आहे.
 Updated : 27 Dec 2023 9:49 PM IST
Tags:          election   election 2024   loksabha election 2024   bjp   congress   bjp vs congress   narendra modi   rahul gandhi   pm modi vs rahul gandhi   bharat jodo yatra   bharat nyay yatra   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















