Home > मॅक्स व्हिडीओ > आठवलेंनी आंबेडकरांना पुन्हा का वाचावे? डॉ. संग्राम पाटील

आठवलेंनी आंबेडकरांना पुन्हा का वाचावे? डॉ. संग्राम पाटील

आठवलेंनी आंबेडकरांना पुन्हा का वाचावे? डॉ. संग्राम पाटील
X

नुकताच धम्मचक्रपरीवर्तन दिन साजरा झाला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना बाबासाहेबांनी हिंदु धर्म स्ट्रॉंग केला असं सांगितलं. हे सत्य आहे कि असत्य? धर्मांतर केल्यावर बाबासाहेबांचे फिलींग काय होते. आठवलेंची कोणती विधानं चुक आणि कोणती बरोबर? वाद निर्माण करणाऱ्या रामदास आठवलेंनी आंबेडकरांना का वाचले पाहीजे याविषयी इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण...


Updated : 7 Oct 2022 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top