आठवलेंनी आंबेडकरांना पुन्हा का वाचावे? डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Oct 2022 7:27 AM GMT
X
X
नुकताच धम्मचक्रपरीवर्तन दिन साजरा झाला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना बाबासाहेबांनी हिंदु धर्म स्ट्रॉंग केला असं सांगितलं. हे सत्य आहे कि असत्य? धर्मांतर केल्यावर बाबासाहेबांचे फिलींग काय होते. आठवलेंची कोणती विधानं चुक आणि कोणती बरोबर? वाद निर्माण करणाऱ्या रामदास आठवलेंनी आंबेडकरांना का वाचले पाहीजे याविषयी इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण...
Updated : 7 Oct 2022 7:27 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire