वीजबिलाच्या वसुलीवरुन विधानसभेत जुगलबंदी : फडणवीस X डॉ. राऊत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 15 March 2022 12:13 PM GMT
X
X
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दावरुन विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर गरीब शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असा आग्रह विरोधकांनी केला. त्यानंतर उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज तोडणी तूर्तास थांबवण्याची घोषणा केली. यादरम्यान फडणवीस आणि डॉ. राऊत यांच्यामधे चांगलीच खडाजंगी झाली...
Updated : 15 March 2022 12:13 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire