Video: राजमाता जिजाऊंना विजयवर्धिनी का म्हणतात?
X
X
आज राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी! राजमाता जिजाऊ मुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली. ते विचार, संस्कार आज महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या कार्याची महिती सांगतायेत श्रीमंत कोकाटे
Updated : 17 Jun 2020 8:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






