उध्दव ठाकरेंची तिरंदाजी
Max Maharashtra | 20 Dec 2019 2:51 PM GMT
X
X
नागपुरच्या विधानसभा अधिवेशनात पहिल्याच दिवसापासुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सभागृहातही नेत्यांमध्ये कवितायुद्ध रंगताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘तीन चाकी सरकार चालणार नाही’ असा निशाणा साधला होता. मात्र यावर उद्धव ठाकरे यांनीही कवितांमधुनच त्यांचा समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे यांचा राजकारणातील हा नवा अध्याय कसा आहे याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण... पाहा व्हिडीओ
https://youtu.be/0wC6MwvOWDk
Updated : 20 Dec 2019 2:51 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire