धर्मावरून वाद निर्माण करणारी धार्मिकता देशाला घातक - बच्चू कडू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 May 2022 9:19 AM GMT
X
X
ज्याचा त्याचा धर्म त्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मावरून वाद निर्माण होईल अशी तर धार्मिकता असेल तर ती देशाला घातक ठरेल, झेंडा लावला तर मत मिळत असेल तर काम करण्याची गरज नाही,रंगाचा, झेंडाच व भाषेचं राजकारण करायचं व सत्ता मिळवायची हा भामटेपण लोकांनी हाणून पाडलं पाहिजे, तर एकच डोक्यात असलं पाहिजे तो म्हणजे तिरंगा यातून काम केलं पाहिजे अशी परखडपणे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडलं आहे.
Updated : 2 May 2022 9:19 AM GMT
Tags: bacchu kadu
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire