Home > News Update > नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या – रामदास आठवले
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या – रामदास आठवले
Max Maharashtra | 24 Jan 2020 12:43 PM GMT
X
X
सध्या देशात मोठ्या प्रमाणात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला CAA आणि NRC विरोध केला जात आहे. या संदर्भात आम्ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. त्यांनी या कायद्याबाबत लोकांच्या सूचना मागवल्या असल्याचं म्हटलं आहे.
Updated : 24 Jan 2020 12:43 PM GMT
Tags: CAA CAB india NRC ramdas athawale
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire