Home > News Update > रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड दुःख, अश्रू , संताप आणि हतबलतेचा प्रवास: संभाजी भगत
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड दुःख, अश्रू , संताप आणि हतबलतेचा प्रवास: संभाजी भगत
Max Maharashtra | 11 July 2020 5:31 AM GMT
X
X
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाला आज 11 जुलै 2020 ला 23 वर्ष पूर्ण झाली. मात्र, या 23 वर्षात न्याय मिळाला का? कशी होती न्यायालयाची लढाई, या देशात आजही दलितांवर होणाऱ्या अत्याचाराची काय कारणं आहेत? दलितांवरील अत्याचाराबाबत विचार, दृष्टीकोन बदलायला लावणारी विशेष मुलाखत नक्की पाहा..
Updated : 11 July 2020 5:31 AM GMT
Tags: anger helplessness Journey of grief Lokshahir Ramabai Ambedkar Nagar Massacre rambai killing sambhaji-bhagat tears
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire