News Update
- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

JNU चं MNU का करायचंय?
Max Maharashtra | 19 Aug 2019 5:34 PM GMT
X
X
दिल्लीतील भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी जवाहरलाल विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे ही मागणी त्यांनी जेएनयूतील एका कार्यक्रमातच केली होती. त्यांनी कार्यक्रमात सहभागी लोकांना संबोधित करताना म्हटले होते की, सर्व शांततेत होवो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. बॉम्बस्फोट होऊ नयेत. मी तर म्हणतो की, जेएनयूचे नाव बदलून ते एमएनयू केले पाहिजे. मोदींच्या नावानेही काही तरी असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, खासदार हंसराज हंस यांनी केलेले वक्तव्य आणि गेल्या काही वर्षात जेएनयू मध्ये घडलेली सर्व प्रकरण पाहता JNU चं MNU का करायचं आहे आणि कोणाला करायचं आहे असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याच संदर्भात प्राध्यापक राम पुनियानी यांचे विश्लेषण पाहा... JNU चं MNU का करायचंय?
Updated : 19 Aug 2019 5:34 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire