नामधारी पदांसाठीच दलित, आदिवासींचा विचार का होतो? – डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 July 2022 3:18 PM GMT
X
X
देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती झाल्यानंतर आदिवासी समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर गेल्याची भावना व्यक्त होते आहे. पण दलित, आदिवासी व्यक्तींना पंतप्रधान, मंत्रीपद किंवा पक्षप्रमुख पदावर का नेमले जात नाही, असा सवाल उपस्थित केला आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी....
Updated : 29 July 2022 3:18 PM GMT
Tags: draupadi murmu president
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire