Home > मॅक्स व्हिडीओ > नामधारी पदांसाठीच दलित, आदिवासींचा विचार का होतो? – डॉ. संग्राम पाटील

नामधारी पदांसाठीच दलित, आदिवासींचा विचार का होतो? – डॉ. संग्राम पाटील

नामधारी पदांसाठीच दलित, आदिवासींचा विचार का होतो? – डॉ. संग्राम पाटील
X

देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती झाल्यानंतर आदिवासी समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर गेल्याची भावना व्यक्त होते आहे. पण दलित, आदिवासी व्यक्तींना पंतप्रधान, मंत्रीपद किंवा पक्षप्रमुख पदावर का नेमले जात नाही, असा सवाल उपस्थित केला आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी....


Updated : 29 July 2022 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top