Home > मॅक्स व्हिडीओ > ठाकरे सरकारवरील आकसामुळेच केंद्राचा महाराष्ट्रावर अन्याय - कुमार केतकर

ठाकरे सरकारवरील आकसामुळेच केंद्राचा महाराष्ट्रावर अन्याय - कुमार केतकर

ठाकरे सरकारवरील आकसामुळेच केंद्राचा महाराष्ट्रावर अन्याय - कुमार केतकर
X

पेट्रोल-डिझेलच्या किंमती केंद्राने कमी केल्या आहेत, पण महाराष्ट्रसह काही राज्यांनी केंद्राची विनंती फेटाळली असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर कमी करावा असे आवाहन केले आहे. पण पंतप्रधान मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या आकसातून महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत, महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीमधील पैसे मोदी सरकारने रोखून धरले असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार केतकर यांनी केला आहे.


Updated : 27 April 2022 1:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top