Home > मॅक्स व्हिडीओ > बेरोजगारीच्या मुद्द्यावरून श्रीनिवास पाटील यांचे मोदी सरकावर टीकास्र

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून श्रीनिवास पाटील यांचे मोदी सरकावर टीकास्र

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून श्रीनिवास पाटील यांचे मोदी सरकावर टीकास्र
X

राज्यात वाढती बेरोजगारी लक्षात घेता उद्योग वाढीसाठी सरकारने लक्ष द्यावे. तसेच सातारा जिल्ह्यात पर्यटनस्थळं असून त्यांच्या विकासासाठी सरकारने विशेष योजना आणावी, असं मत श्रीनिवास वाटील यांनी व्यक्त केले.


Updated : 10 Feb 2023 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top