आरक्षणावर बोलू काही, जितेंद्र आव्हाड यांचे विश्लेषण
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Jun 2022 12:38 PM GMT
X
X
सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. राज्यातील आघाडी सरकार ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात कमी पडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर या राज्यातील आरक्षणाचा इतिहास काय आहे, शरद पवार यांनी आरक्षण देण्यात कोणती भूमिका निभावली, यासह भाजप कसे राजकारण करत आहे, याबाबतची बाजू मांडली आहे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी...
Updated : 7 Jun 2022 12:38 PM GMT
Tags: jitendra awhad NCP OBC OBC reservation
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire