भारतातील बेकारी स्फोटक झालीय-कुमार केतकर
Max Maharashtra | 21 March 2020 4:42 PM GMT
X
X
भारतातील बेकारी आता इतकी स्फोटक झाली आहे की त्या विस्फोटातुन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विध्वंस घडू शकतो. देशासमोर बेकारी ही एक भीषण समस्या उभी आहे. भारतातील बेकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .याचा विपरीत परिणाम दिसू लागलेत. बेकारीच्या समस्येवर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत अत्यंत सूचक शब्दांत भाषण केलं आहे.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2624763231077493/
Updated : 21 March 2020 4:42 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire