बारा तासात मुंबई दिल्ली अंतर शक्य? नितीन गडकरी यांनी केलं स्पष्ट
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Oct 2022 12:02 PM GMT
X
X
अनेकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केलेल्या दाव्यावरून ट्रोल होतात. त्यातच मुंबई ते दिल्ली अंतर अवघ्या 12 तासांवर आणण्यात येईल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. पण हा प्रवास 12 तासांवर आणणे शक्य आहे का? याबरोबरच या महामार्गासाठी नितीन गडकरी यांचा काय प्लॅन आहे? जाणून घेण्यासाठी पहा नितीन गडकरी यांचे धडाकेबाज भाषण
Updated : 29 Oct 2022 12:02 PM GMT
Tags: Mumbai delhi nitin gadkari
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire