लम्पीचा धोका, राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती - राजेश टोपे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Sep 2022 11:19 AM GMT
X
X
सध्या देशातील काही राज्यांमध्ये लम्पी या रोगाची गुरांना लागण होत आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात गुरांना या आजाराची लागण झाली आहे. या रोगाचा मानवाला धोका आहे का, या रोगामुळे गायी आणि म्हशींच्या दुधावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबाबत माहिती दिली आहे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
Updated : 12 Sep 2022 11:19 AM GMT
Tags: lampi maharashtra rajesh tope
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire