Home > Top News > भारत-चीन वाद : "भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी पडू नये"

भारत-चीन वाद : "भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी पडू नये"

भारत-चीन वाद : भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी पडू नये
X

भारत आणि चीन दरम्यान सुरू झालेला वाद युद्धाच्या भाषेपर्यंत येऊन पोहोचला आहे. पण भारत आणि चीनला हे युद्ध परवडणारे नाही. भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी न पडता चीनशी असलेला वाद चर्चेतून मिटवावा अशी भूमिका ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मांडली आहे.

Updated : 5 Sep 2020 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top