मला भिल्ल-मातंग मुख्यमंत्री पाहायचायं : डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 May 2022 3:48 PM IST
X
X
महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री कोण असावा ? यावरुन राज्यात चर्चा सुरु आहे. रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा असं म्हटलं तर उपमुख्मंत्री अजित पवार यांनी राज्यात कुणीही अगदी तृतीयपंथी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असं म्हटलं. राज्यातील आदिवासी भिल्ल, गौंड समाजातून मुख्यमंत्री झाला पाहीत. दलित पिडीत मातंग समाजातूनही मुख्यमंत्री झाला पाहीजे. वंचित पिडीत समाजातून नेतृत्व देऊन सामाजिक समतेचा संदेश द्यावा अशी अपेक्षा इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Updated : 8 May 2022 3:48 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






